Total Pageviews

Thursday, 9 June 2022

चहा चा प्रत्येक घोट ....


चहा चा प्रत्येक घोट .... 
इतरांसाठी जातो सरळ 
घश्यातुन मार्ग काढत आतपर्यंत 
पण .... 
चहाचा प्रत्येक घोट 
चहाचा प्रत्येक घोट 
माझ्यासाठी जातो घशायतून मेंदू कडे 
अगदी सरळ, कुठे हि न वळता 
अगदी कुठे हि ना वळता शब्दांना घेऊन 
मेंदूच्या कणाकणानां  जागवत 
हळुवार पने उघडतो शब्दांचे अर्थ 
in other words "metamorphism" 
आणि मग सुरू होत शबदांना उकलन .... 
" आहेस तशीच आहेस" ..... 
फक्त तीनच शाब्द आहेत, 
मोजून तीन .... 
अगदी साधे .... अगदीच साध्ये .... 
विचार केला तर खूप  गहिरे 
मी कशी होते ?? .... कशी होते बर मी ? 
मी विचार च  केला च नाही कधी, 
पण समोरच्यानं केला,
मी आवाक ..... आश्चर्यचकित ..... 
हो हो आख्याच्या आख्या १२ वर्षयांना आणि 2500 कि मी फक्त तीन शब्दात समेटावस तू ??
नक्की किती अंगांनी आपण वापरू या तीन शब्दांना .... 
आपल्याला किती मापातून तोलावं मोजावे पुढच्याने ?? 
आपण नावापुरत्या तरी होतोच कि सख्या  किंव्हा म्हणू  मैत्रिणी ... 
तसे गहिरे अर्थ आहेत बरं या शब्दांचे  " सख्या " 
मग अजून कश्याकश्यातून मोजमाप झ्हाल असेल हे ..... 
खार म्हणजे हा अपमान च नाही का स्वतःचा 
म्हणजे असा च्या असा राहणं .... ना बदलता .... ?? उफफ्फ ..... 
But, I am telling you,
not a single sip of tea is giving me any nonsense advice 
" Be practical and leave it. Don't pay much attention.!!" 
Because maybe the brain knows,
 that may be not other but here on this point 
"आहे तशीच आहे मी .... 

Every sip of tea goes straight to the throat for others, 
but for me, every sip of tea goes to the brain, 
every sip of tea goes straight to the brain with words 
that which are absorbed by the mind 
every sip trying to open the meaning of those words 
"metamorphism"
 and then the words begin to unravel... 
"You are the same" ..... 
 words we can count on fingers   
very simple .... very simple .. .. but meaningful 
 How was I? I never thought about it,
 How much do you have to weigh next? 
dear friend, how you concluded the past 12 years and 2.5k km in just " You are the same".
Though we were friends we can say, classmates !! 
and believe me, "friend" is an intense meaningful word 
"You are the same" .....  it has meaning, intense meaning 
In how many parameters can one judge us?   
I felt like I was insulting myself !! isn't it ?? 
Means no change ?? Does it mean that it's still the same ?? uffff,..... 
But, I am telling you,
not a single sip of tea is giving me any nonsense advice 
" Be practical and leave it. Don't pay much attention.!!" 
Because maybe the brain knows,
 that may be not other but here on this point 
"आहे तशीच आहे मी .... 

"That's how I am...

#distortedfactbyjyoti #gheiichandd #whatsonyourmind #tea #tealover #lemongrasstea #gingertea #greentea
#marathi #english #blogg #blogging #bloggerschoice #writting #typing #typing....  #UAE #dubai #change #changeisneeded #foodforthought #thoughtful 


Friday, 7 February 2020

Rising star......Yashaswi Jaiswal !!

Day before yesterday news flashed on screen, U 19 Indian cricket team had won the match and entered into World Cup final. This is India’s seven time to enter into finals of you 19 World Cup Tournament. Already India U 19 team had won the World Cup for four times but this time my interest has grown up because of coach – the great Indian wall Rahul Dravid!!

In the semi-final which took place yesterday, young boy Jaiswal had drawn my attraction for his unbeaten century. He scored 105 not out. In this tournament Indian played five matches and this young boy crossed half-century for three times and dabbed a maiden not out century. After Prithvi Shaw, Shubman Gill he is in the room now!!

India is becoming slowly as a world-class university for cricket. Cricket has become now a basic game for all Indians. Many young boys from various family backgrounds are coming forward to show their skills. When I saw his unbeaten century I thought who is this Yashasvi Jaiswal? I was so impressed on his game that I could not stop myself from writing something about him. When I searched I found that he is the boy who had crossed many hurdles in his life and reached to this position. 

In October 2019, he became youngest player to score double century. I read, once he said, “ I  used to sleep in a dairy at Kalbadevi but the owner ask me to move out as I could not help them in their daily work. My parents then requested my uncle to help me out and I started staying at his place for a few days.  But as it was not big enough hi too asked me to find a different place. Then I stayed in a tent but I was not having money to buy food. I therefore started selling pani Puri during Ram Leela festivals. I also became a ball boy though I was not asked to. Basically, I did everything through which I could earn money.” His further words are, “ I always used to see voice of boys of my age bringing food for themselves or having lunch with their parents. But for me, it was – Khanna khud banao, khud khao. ( Make your own food, it alone).

There was no breakfast. I used to catch anyone around and request them to buy breakfast for me. Every night used to be candle night dinner. After all there was no electricity and I miss my family every day. I used to cry not only because I became home sick but I could not go for toilet. Going to toilet in night is a big task as there were no toilet at the ground and  toilet near fashion Street Used to be closed at night.

When asked about the pressures that cricket offers, Jaiswal stated, “ you talking about mental pressures in cricket! I have faced it daily in my life for years together. Those pressures have made me strong. Scoring runs is not important. I know I will score and take wickets. For me, whether I get the next meal or not that’s most important.” 

The boy who sold Pani Puri on Street, sleep hungry in night, no facilities for fulfilling basic human needs (No toilet and no bathroom… You can’t just imagine about such life), but he has a great passion for game and trust and thirst for a dream!!! 

What else one want for a fulfilling dream? Living in slum and dreaming for playing for Indian cricket team in blue jersey, is it not madness?? Indeed, such madness is required for achieving anything in life and career!!!

Truly, India has a great potential in Slums, villages and suburban areas. What India needs is Open eyes, mentors and skilled coaches, Who can search the potential and carve them out and show the right approach to walk on perfect path..

Kudo is to Yashasvi Jaiswal!!

Friday, 27 December 2019

आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??

आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??
आधीचि कोवळी मने आता संसाराच्या धावपळीत  सावरली आहेत.... 
आजूबाजूची नाती सांभाळत एकमेकांची मन सांभाळायला शिकलोय ..... 
कारण,  आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ?? 
उगाच दिखाव्याच्या  भपकेबाज पणाच्या ऐवजी....
शांत हातात हात घालून बसंण जास्तच छान वाटतंय ... 
आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे,  नाही का ??  
बोचरे शब्द आणि नकोशी स्पष्टीकरण हळू हळू कमी झ्हाली आहेत .. 
शाब्दिक आघात आणि खट्टू झ्हालेलं मन  सगळं कस हळू हळू विरून गेलय ..... 
आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??  
दिवसांमधला एक असाच एक call, 
आणि बिन शब्दाचा संवाद , हळू हळू समजायला लागला आहे...  
कारण,  आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ?? 
एकमेकांची स्वप्न, एक परीघ आणि  गालावर  पापी देणार एक फुल आहे हे हळूहळू समजायला लागलं आहे
कारण आता थोडं हे नातं गंभीर झ्हाले आहे, नाही का ??  

Saturday, 18 August 2018

"एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ !!!" 

आजूबाजूला खूप काही घडत असत कधी कधी आपण नुसतेच बघत असतो आणि कधी कधी खूप खूप चांगली उदाहरण सकारात्मक काही तरी शिकवून जातात आणि कधी कधी हे असलं नसायला पाहिजे किंव्हा मी हे कटाक्षाने जाणीवपूर्वक भविष्यात टाळेन असा काही शिकवून जातात. अश्याच तीन  कहाण्या मी इथे लिहिल्या आहेत. कुठे शिकवण नाही फक्त निरीक्षण !!! काय शिकायचं आणि काय नाही हे आपण ठरवायचं !!! 

                   ५.०० च्या गजराने थोडीशी जाग आली, किती वेळ घड्याळ वाजत राहील माहित नाही पण थोड्याच वेळात घड्याळाचा आवाज मात्र बंद झ्हाला . डोळे मिटून झोप घ्यावी असा विचार हळूच येणार तेव्हड्यात," आगा उठ किती वेळ झोपतेस. गेल्या दोन महिन्यात आजिबात कंसिस्टंटली केला नाहीस व्यायाम. मी निघालोय ऊठ !!!" नवरा जिम चे कपडे घालून  पाण्याची बाटली आणि रुमाल हातात घेऊन बोलत होता, आणि उठे पर्यंत गेला सुद्धा !!! ....... 


तर कहाणी नंबर एक !!! पुण्यात प्रोजेक्ट च्या कामासाठी तीन चार महिने थांबले होते  म्हणजे ये जा आणि थांबणं झ्हाल. मी  रोज आल्याचा चहा प्यायला हॉटेल समोरच्या टेम्पोवजा टी  स्टॉल वर जायचे. ४५-५० च्या आजीबाई आणि त्यांच्याहून वयस्कर आजोबा तो चालवायचे. चार महिन्यात माझी आणि त्यांची  बऱयापैकी ओळख झ्हाली. त्यांनी तो स्टॉल ५ वर्ष्यापुर्वी सुरु केला म्हणजे अर्थात नवऱ्याची नोकरी थांबली आणि मुलग्यांच्या पगाराववर घरात तंगी होऊ लागली आणि आत्ता हाच चहा चा स्टॉल जे माझं आधीपासून स्वप्न होत तो कसा घराला सर्नपेक्षा जास्त हातभार कवतो हे सांगताना त्यांना अभिमान वाटत होता. अर्थात मग प्रश्न पुन्हा आला कि मग आधी का नाही केला सुरु?? य माझ्या प्रश्नवर आजी च्या बोलण्यातून नाराजी, नवर्यावरचा राज आणि गेलेल्या वेळेची खंत दिसून आली. "मूळ जरा मोठी झ्हाली आणि शाळेला जाऊलागली तेंव्हाच हे करायचं म्हणत होते मी. पण लोक नातेवाईक काय म्हणतील म्हणून अडलं सगळं. आणि जसा पैसे कमी पडला दवाखाने आले तसे कोण नाही माझा चहाचा गडाचं कामाला आला. आमचा माणूस शान नव्हता हो, तेंव्हाच चार पैसे जोडले असते मी तर मुलांना शिकायला मदत झ्हाली असती, काही तरी चांगलं जहाल असतंच कि !! पण माणसं एकल नाही बघा. आता ५५ वर्ष्याची आहे मी. मुलापेक्षा आणि सुने पेक्ष्या जास्त कमावते. आणि मुलाला आणि सुनेलाही अभिमान वाटो हो. सगळे मदत करतात मला. आजोबा ना नाही जमत सगळं पण प्लेट देणं पैसे घेणं पाणी देणं हे तर करतात ते. टेम्पो आजोबाच चालवतात .  मुलगा सगळं सामना गाडीमध्ये भरू लागतो, पाणि भरून देतो. सून घर सांभाळते आणि classes  हि घेते.  मी तिला म्हटलं मला ५०व्य वर्ष्याची वाट पाहावी लागली माझा पैसे कमवायला तू तुला काय सुरु करू वाटत ते तर. हे सुरु करावं असा  खूप आधी पासून वाटत होतं. आता मनासारखं करतेय ना  थकवा येत नाही. हिंजेवाडीला जाणारी सगळी IT ची मुलं  मुली येतात माझ्या इथे. आवर्जून सांगतात सकाळी लवकर या कि आजी आम्ही वाट पाहत उभे असतो इथे. माझं सगळं स्वछ  असत आणि गरम गरम देते मी त्यांना त्यांची आई देते तसं." खरं होत त्यांचं या जगात मनासारखं काम आणि कामातून मिळणार समाधान  हेच हवं असत प्रत्येकाला. मी शुभेच्या देऊन तिथून निघाले. पूण सोडताना सुद्धा त्यांना भेटले, किती तरी वेळा त्यांच्यावर विचार करत राहिले. at लीस्ट वयाच्या ५५ व्या वर्षी स्वतःला जे आधी करायचं होत ते ती बाई करतेय समाजाचा विचार ना करता. या सगळ्याचा आत्मविस्वास आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर होताच !!!


कहाणी क्रं दोन !!!! मी दोहा ला शिफ्ट झ्हाले. वर्षयभर नोकरी झ्हाल्यावर, मुलाच्या जन्मानंतर थोडे दिवस घरी थांबणं आलं. त्या वेळेत माझ्या माझ्याच बिल्डिंग मधल्या चित्रा बरोबर ओळख झ्हाली तिला दोन जुळी मुले. ती हि ३-३. वर्ष्याची !!! पेशाने दोघे हि अभियंते. बोलता बोलता ती म्हणाली दोघांना पाहता पाहता खूप धावपळ होते. पण त्यातूनही मी वोर्कशॉप्स आणि सेमिनार्स अटेंड करते. मला धक्काच होता हे कास जमत तुला हा माझा सरळ आणि प्रामाणिक प्रश्न होता तिला. तीच उत्तर ऐकल्यावर मी चाट पडले. ती म्हणाली नवरा सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन कणिक मळतो, चहा ठेवतो मग मला  उठवतो. मग मी नाश्ता आणि भाजी चपाती बनवते.अम्मच जेवण ७.३० लाच होत. मी रात्री भांडी धुवून पुसून ठेवते. सेमिनार, वोर्कशॉप आणि इंतेरवीदेव यांच्यावर काही ना काही काम करून झोपायला मला ११ होतात आणि हे मुले रात्री अपरात्री उठता. कोणाला खोकला तर कोणाला सर्दी."  मी भारीच ग !!! नवऱ्याची मदत म्हणजे आणखी काय पाहिजे तुला ??? पण या माझ्या reaction वर माझ्यामालाच तिच्या उत्तराने लाज वाटली. ती म्हणाली ," शिक्षण अगदी B A असू देत किंव्हा MBBS प्रत्येकाकडे स्वतःला घडवावं एवढी कॅपॅसिटी असते. आपलं शिक्षण सारखं, पगार घ्यायची क्षमता सारखी मग आपण चपाती केली किंव्हा जेवण केलं तर ते रेग्युलरच आणि पैसे कमावले म्हणजे स्पेसिअल का म्हणायचं. तसाच पुरुषानं कणिक माळली तर ते special  का समजायचं ? मी आई झ्हाले म्हणून मी दोन पावलं मग घेतली, माझी कामे थांबली माझा अनुभव घेणं थांबलं माझा आत्मविश्वासावर सावट आलं ते एक पिता म्ह्नणून आलं का त्याला. तर असू देत हे सगळं चालणारच घर म्हंटल कि !!! and yes, i am agree with you!! when women come forward for sacrificing something from her side then men must have to come forward for sacrificing for thr ego !!! घर हे असाच एकमेकाला वर ओढून घेण्यातूनच चालत असावं नाही का?  नाही तर मग, स्वतःची स्वप्न बुडताना पाहून कितीतरी काळवंडलेली आणि पडलेली तोंड मी पहिली आहेत. 


कहाणी क्रमांक तीन वर विचार करतानाच मला माझं station आल्याची announcement ऐकू आली. मी पुढच्या कहाणीच्या शब्दांना मनातल्या मनात बांधत चालत घरापर्यंत पोहोचले. किल्ली काढायला  हात पर्स कडे   तेवढ्यात घरातून कुकर च्या शिट्टीचा आवाज आला. आता चहा घेऊन झ्हातकं  स्वपकाला लागलं पाहिजे. अगदी ना थांबता, कारण माझा पार्टनर न थांबता आल्याआल्या कमला लागला होता. आमी दीक्षित आणि दिवेकर नाही पळू शकत पण रेअसत ८.३० ची वेळ तरी पळू शकतो ना!!! कारण सर्वांनाच लवकर उठून धावायचं असत !!!! 


"एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ !!!" 




-------- मनस्विनी !!! 

Tuesday, 17 July 2018

पुस्तक परीक्षण ........ ०१- हिलाल .... राजन खान




हिलाल पुस्तक उघडल्यावर अगदी अनुक्रमणिकेच्या आधी च महात्मा फुलेंचा वाक्य आहे. तिथेच थोडासा अंदाज येतो. धर्माच्या जोखडात अडकलेल्या समाजावर काही तरी आहे. आठ कथा आपल्याला आपल्या समाजाच्या एका विशिष्ट स्तरामधले लोक कुठे कसे भरडले जातात या वर प्रकाश टाकतात. खरं तर हे वाक्य थोडं कृत्रिमच वाटतंय. पण यामध्ये त्यांनी कुठे हि टीका किंव्हा विचार असे नाही मांडले. फक्त एक एक कथा लिहीत त्यांनी यावर आपल्यायाच विचार करायला भाग पडलं आहे. प्रलिखाणामध्ये कुठे हि कृत्रिमपणा नाही, कारण खान यांनी अगदी स्वतः हे जवळून पाहिलंय प्रत्येक भाव टिपलेत आणि त्यांना शब्दबंध केलाय असा वाटत राहत. भावना, राग, हताशपणा यांना योग्य शशबदामद्ये बांधून ठेवलाय. प्रत्येक कथा वाचताना त्या कथेचा गाभा हळुवार पाने उलगडून आपल्या हृदयात थोडी का होईना कालवाकालव करून लेखक कथा थांबवतो . ना काळातच आपण त्या त्या कथेला घेऊन विचार करू लागतो जे काही झ्हाल  ते का?? कारण काय असेल बरं ? खरंच गरिबी, अंधश्रद्धा कि शिक्षिक्षण नसणे हि कारण आहेत का ?? समाज कोणता हि असू देत, जाती धर्म कोणता हि असू देत पण बळी  पडणारा, होरपळणारा  हा माणूसच असतो हे मात्र नक्की!!!

     "बांगी " मधला बद्रुद्दीन देवाच्या आणि लोकांच्यामधला दुवा बनण्याचं काम करता करत स्वतःच्या केलेल्या पपांना आठवत आठवत मरण पावतो. 

"मन्नत "  मधली  हतबल चाची समाजतल्या गरिबीचे बळी कसे पडतात याची उदाहरण आहेत. समाज, धर्म आणि अंधश्रद्धा यामध्ये आहारी गेलेले तीन निष्पप जीव. 

"मुराद" मधली मेहरु वाचली आणि मला पेपर मध्ये येणारी किती तरी बाळ लैंगिक शोषणाची उदाहरण डोळ्यासमोर आली. किती तरी धार्मिक ठिकाणी मग ती कोणत्या हि धर्माची असोत अश्या घटना घडल्या आणि त्या घडे पर्यंत वेळ का आली याच वोइचार करायचं कोणत्याच धर्म मध्ये आणि समाजामध्ये धाडस नाही कारण आपण गेलोच आहोत इतके आहारी, याच प्रतिबिंब या कुठे मध्ये आहे.

" सवाल" मधला मास्तर स्वतः एक शिक्षक असूनसुद्धा स्वतःच्या दमा झ्हालेल्या मुलाला दवाखान्यात ना नेता अंधश्रध्येला बाली देतो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. 

 " ईद " मधली आशाबी गरिबीची आणि पुरुषप्रधान समाजाची बळी. पाच मुलांची पोट  स्वतः उपाशी राहून भरणारी आशाबी !!! तिला मुंग्यांबद्दल खूप हेवा वाटतो, का तर परमेश्वर मुंग्यांना सुद्धा उपाशी ठेवत नाही, तेंव्हा तीच भाबड मन म्हणत कश्या राहतील मुंग्या उपाशी असतंच किती असा त्यांना पोट ?? माणसाचं पोट मोठ्ठ म्हणून  माणसाला ते भरायला दिवसभर राबवा लागत.



"आलमा" मधली आलम स्वतःच्या तरुण मुलाला मानसिक धक्यातून बहर घ्यायच्या प्रयत्न करता करत अंधश्रध्ये मध्ये बाली देते. वाचकाला मात्र माहित असत कि फकिरांची बुवाबाजी उघड करणाऱ्या सौद च्या मारेकऱ्यांचा तो एकच साक्षीदार असतो आणि त्यासाठीच त्याचा बाली दिला जातो !!! 

" पिवळट लुगडं मळकट पिशवी" मधला सादिक गरिबी मूळ आई ला आणि आपसूकच बालपण ला गमावून बसलेला. राजन खान यांनी बाळ मनाच्या भावना इतक्या हळुवार पणे जिवंत करून मांडल्या आहेत कि त्या कोवळ्या मुलाच्या येतं आपल्याला आपल्या हृदयात जाणवतात. 



या सगळ्या कथा आपल्या समोर प्रत्येक समाजच, प्रत्येक जाती धर्ममधल्या बुवाबाजी यावर प्रकाश टाकून जातात. गरिबी वाईट कि अशिक्षित पण कि आणखी काय याच उत्तर काढताच येत नाही !!! प्रश्न अनुत्तरीतच राहून प्रत्येक कथा संपते आणि आपण मात्र त्यावर विचार करत राहतो !!!

Saturday, 8 March 2014

महिला,महिलादिन आणि श्रेयवाद !!!!!!!!



* " खूप दिवसांनी भेटलो ना ?" मी .

" हो. ग? तुझ्हाच पत्ता नाही कुठ ?? no आधीचा  बदलाल्स का? " ती .

"हो ग. मला BSNL परवडत नव्हत मग बदलला. anyways no देतेय आणि तुझा हि दे. facebook वर असशील ना? मग mail id दे मी add करते , मग chatting करता येइल. " स्वताच्या मनातल्या गृहीतीका प्रमाण माझ उत्तर.

"नाही ग, मी नाहीये facebook वर" यांना नाही आवडत ग facebook ". आणि काय करायचं ते ???? मग म्हटलं राहू देत कश्याला उगच……… !!!!!

यात ला "यांना" म्हणजे …… (नवरा - यांना हा शब्द नवर्याला आदरार्थी वापरतात.खूप कुलीनतेच ते लक्श्यन  आहे. म्हणजे कस पूर्वी कि नैए माझे पणजोबा , पणजीला "अहो " म्हणायचे आणि पणजी पणजोबांना "अहो" म्हणायची. का तर ते कुलीतेच लक्ष्यान म्हणून नाही तर दोघानन एकमेकाप्रतीचा आदर  दाखवण्यासाठी. पण अजूनही मला हा प्रश्न सतावतो कि आम्ही सगळे कुलीन आणि शिक्षित मग  सगळ्यांचा हा अट्टाहास का कि नवर्याला "अहो, त्यांना" असे अति आदरार्थी शब्द  वापरावे???)

facebook account हे काही women empowerment measurement चा parameter नाही. अशी शहाणपणाची  टिप्पणी  शिकवणारे मला whats app वरून बिन्धास्थ शुभेच्या पाठवतात. खर तर "facebook " म्हणजे जगाचा संपर्क , बिनधास्त आणि स्वताची मत न आडकाठी  मांडण !!! हे तर मान्यच , जर त्यातही मला नवर्याची किंव्हा वडिलांची परवानगी लागत असेल तर "आम्ही आजच्या "empowered women !!!!!!"

* लग्नाच्या निमंत्रणाचा एक  call attend केला . तो अनुभव ………, म्हणजे काही क्षण मी "गार" !!!! हसव कि रडव कि आणखी काय व्यक्त कराव असाच तो प्रसंग बहुदा.

लग्नाची तारीख वैगेरे समजली . एक औपचारिकता आणि मैत्रिणीसारखी म्हणून एक खेचायची गोष्ट म्हणून मी सहज विचारला मग "लग्नानंतर फिरायला कुठे???"

थोडंस  हसत थोडस लाजत...तिकडून आलेल उत्तर "म्ह . हे असलं आपण नाही विचारायचं. हे तेच ठरवतील !!!!"
मी पुरती "गार" !!!!! जर honeymoon destination कोणत हे जर नवरा आपल्याशी  नाही तर कोणाशी चर्चा करून ठरवणार ??? आणि जर असा आपला सह्ब्भाग  granted पकडूनच असा निर्णय असेल तर , भविष्यात  किती निर्णयात आपण भागीदार असू असा प्रश्न पडला असेल का त्या ललनेला ???? पुन्हा आम्ही "empowered women !!!!!



*  माझ्या ओळखीतील एक मित्र .  degree ती हि engineer ची (म्हणजे या गोष्टीला जास्त उचलून का इथ सांगितलाय , लग्नाच्या मांडवात उभाराहताना मुलगी engineer असली कि ती diploma काय degree काय किंव्हा  masters  काय नहीतर PhD काय तिची अक्कल कशी एका मापतच असते. पण तेच मुलगा डिप्लोमा असला कि त्याचा बाजारातला दर काही लाखात , मग degree , Phd वैगेरे असेल तर ??? तोबा , त्यांच्या आयांच्या reactions ) बक्कल पगार ,so called  high living standard. वैचारीक्तेतून प्रगत वटव असा कुटुंब , पण सगळा सत्यानास झ्हाला म्हणजे भ्रमाचा भोपळा फुटला  (माझ्या वाटण्याचा) !!!! अहो, पाहिलं आपत्य "मुलगी" ती हि स"सावळी " झ्हाल्ली  !!!!! त्यानंतर च्या reactions  आणि त्या point वर कित्येक वेळा होणारी चर्चा  आणि चर्चेच्या शेवटी येणारा सूर ,,…" असो,, आम्हाला तस काही न्हाई वाटत . आम्ही नाही अश्या भुरसत्लेल्य विचाराचे." आता सतत ची चर्चा काय दर्शवते मला काही समजत नहि. पण खरच मला सातत्यान "कोंडोलिसा राइस " आठवायची. सावली , शिडशिडीत बाई  जगातल्या second most powerfull जागेवर बसून राष्ट्रांम्धले प्रश्न सोडव्ण्यास्ठी देशोदेशीचे दौरे करणारी . अजून कोण म्हणून सांगू "XROX "ची CEO , पक्की आफ्रिकान बाई .... पुरुषी साम्राज्याच्या मानगुटीवर बसावी तशी बसलेय त्या  युरोपात एवढ्या मोठ्या company ची उलाढाल हातात घेवून .  जगात उदाहरण असताना gender आणि colour यावर आपण आणखी किती पिढ्या चर्चा करणार??? आणि काय ओटीत घालणार उद्या लग्नात मुली जाताना??? हेच का ,"  कि तू मुलगी ?तू हे असाच वाग. हे असाच कर .तुझ हेच कर्तव्य आहे. नवरा उठ म्हटल कि उठायचं आणि बस म्हंटल कि बसायचं " हे शिकवणार का आपण ????? मुलगी झ्लीकी तिच्या जन्मापासू आपण किती साठवायचे आणि कितीची तरतूद करायची हेच जर शिकून सावरून करायचं होत तर खरच आपण पुढ निघालोय कि माग??? हि आमच्या महिला दिनाची शोकांतिका.

* आणखी एक सन्वाद………।

"काय रे , कुठून आलास?"……

"अरे मुलीच admision केल BAMS ला. आणि तू कश्याला घालतो आहेस engineering ला ?? ती काय site वर जावून काम करणार आहे का??? जरा  पुन्हा विचार कर. अरे नाही तर BAMS ला घाल. काय घर बघत आलेले चार patients बघितले तरी चालतील . नाही तर नवरा दौर्यावर गेला कि दवाखाना करेल handle. engineer झ्हाल कि खूप कटकट रे , रोजचा जोब करायला पाहिजे "……. काका .

आजच्या घडीला "ती" फक्त नवर्याबरोबर दौरे करते. स्वताच्या स्वप्नानाबद्दल भयानक उदासीन मुलगी मी पहिली ती अशी .

म्हणजे मला काही समजत  नाही शिक्षण स्वतच्या  पायावर उभारण्य्साठी  कि "वेळ पडेल" तेंव्हा ती निभावण्यासाठी?? कि शिक्षण  चांगला degree वाला बक्कल पगारदार  नवरा मिळवण्यासाठी ????? म्हणजे पालक म्हणुनच जर आपण आपल्याच मुलींना असा माग  खेचायचं म्हटलं तर काय बोलणार?????

त्याचं वरची ht म्हणजे , माझ्या अनुभवत मला भेटणाऱ्या मुलीच इतकुया उदासीन दिसल्या कि मला त्याना दोषच देत येईना . तुमचं कुटुंब व्यवस्थेचा आणि त्यांच्या संकारांचा केंच्ध आहा महाभयानक परिणाम !!!!
"म्हणजे independent वैगेरे अशी मी कधी राहिलीच नाही ये ग , त्यामुळ मला त्याच काहीच नाही वाटतं. त्यामुळ मला नाही आर्थिक बिर्थिक काय स्वावलंबी व्हायचं. आणि नोकरी करायला जरी लागलो तरी आपला पगार कुठ राहणारा आहे आपल्या हाथात ???" हि दुसरी शोकांतिका .

म्हजे खरच कुठ आहे आर्थिक स्वतन्त्र. म्हणजे नुसतच लग्न झलेल्या मुलाचे वडील मुलाला सांगतात "बायको job करणार असेल तर तिच्या पगारात घर चालवा आणि तुझ्हा पगार ठेव saving ला." हि सध्या ची उदाहरण आहेत. म्हणजे मुल शिकलेल्या मुली लग्नाला निवडतात म्हणजे  ते एका flat चा EMI या पर्यायावर का????? हि महिलादिनाची आणखी एक शोकांतिका .

महिला आणि श्रेयावाद वांच्यात खूप साट - लोट आहे. म्हणजे एखाद्या बाई  साठी मग ती मुलगी , बहिण, आई ,किंव्हा बायको का असेना बर्याचदा पुरुषी श्रेयवाद खूप दिसतॊ. म्हजे कस आम्ही शिकवलं ……….  हे लग्नाच्या  आधी, आणि "एवढ लग्न होवून पण आम्ही शिकवाल ……. हे लग्नाच्या नंतर !!! वाक्य तशी सारखीच पण अंतर फक्त एकाच कि एक मुलीला आणि एक सुनेला  .!!!! आमच्या समाजात  उपकाराचा भाव मुलीवर  कमी का तर ते कर्तव्य आणि सुनेव जास्त , असा का? ???? सून म्हणजे काय मुलाच्या घरात आलेली skilled worker आहे का??????

मला आलेल्या अनुभवत, म्हणजे याला काय म्हणव असा एक ??? माझा एक मित्र " लग्न ठरलं . master केलाय. university ranker आहे. "

"बर . अभिननदन . मग काय काय ठरलं???"

"thanks !!!! कश्याबद्दल ???? देण्याघेण्याबद्दल?? अर्रे , ते मी कस विचारणार ?? ते आई पप्पा नि बघव. आपल्याला त्यातल काय समजतंय. ती च्या लग्नात १०लाख खर्च केले आत्ता तेव्ध्ये तरी यायला ओअहिजेत न??"

माझा एकदम "पानिपत" !!!! लग्न कश्या मुलीशी ? गोरी कि काळी …… किती शिकलेली …। किती वयच अंतर असणारी हे ठरवणारा मुलगा जर देण्याघेय्बाबातीत आपण लहान असे म्हणत  असेल तर काय??????


पद्धती, परंपरा या नावाखाली जे काही थातूर माथुर चालू  आहे तेच जर बदलल न्हाई तर काय उपयोग होईल समाजाचा  वरचा ढाचा बदलायचा प्रयत करुन. ?????? आदर्श "बाप" कसा असा हे जवाहर ला नि केंव्हाच ठेवलेलं उदाहरण आहे. त्यंनाच मुर्खात काढून आपणा आपल्याच मुलीन्च्ये पाय ओढायच म्हटलं तर काय म्हणायचं ?????


दुर्गा मातेच्या देवळात सगळ्यांचीच गर्दी असते . तिच्याकड बघून वाटत कि , गुप्त राजांच्या काळात ह्या देवि-देवातांचा जन्म का झला असावा ??? स्त्री ला कुठ तरी देवीच्या जागी बसवून पुजाण्यास्ठी कि  "दक्षिणा" गोळा  करण्यासाठी ?????????




















 

Saturday, 5 October 2013

यंदाची नवरात्र : जागृती अंतरंगातल्या दुर्गेची …… !!!!!!!!!!!



                                                    " नवरात्र " ……… घटाची स्थापना  करायची ……… फुल आणावी लागतील . आपली हि वैवाहिक आयुष्यातली  ची पहिली नवरात्र !!!!! पण का करतो आपण नवरात्र ?????? फक्त देवीचीच पूजा का??? समाजात  तर असा काही दिसत नाही "स्त्री शक्ती" "स्त्री लक्ष्मि" "स्त्री सरस्वती" तरी पण रोज एक्तोच कि भयाण घटना !!! जर संस्कृतीच पाळायची तर सर्वाथार्ण कुठ पाळली जातेय हि संस्कृती ?????? माझ्या मनात प्रश्नाचं  विणलेल जाळ  आणि त्यात अडक्लीली मी …….!!!! या विचारात मी अंथरुणावर पाठ टेकली. 

                     रात्र गहन झलेली , मी स्वतालाच पाहत होते, एका मोत्यःस्या टेकडीकडे चालत जाताना. भल मोठ्ठा मंदिर दिसत होत , ब्र्यापाकी नुसत्या दिव्यांचा प्रकाश बाहेर जणवत होत…….  कोणत्या देवाच  असाव बर ???? विचार करत करतच मी आत पोहोचले…. !!!! भल  मोठ्ठ मंदिर , बायकांचा ताफा च्या ताफा पूजेला बसलेला , काळोखात फक्त दिव्यांच्या ज्योती तेवत होत्या आणि  मनात पुन्हा तेच विचार सुरु होते  "घट  बसवायचा आणि घटस्थापना करायची ……. फुल आणायची……………. माळा  ओवायाच्या  … देवीची पूजा मांडायची …….!!!!!!!!!!  " पण एक मन म्हणत होत का मांडायचा घट, का करायची दुर्गेची पूजा ……. ??????  कुठली दुर्गा , कुठली सरस्वती आणि कुठली पार्वती???????  सगळ्या नुसत्या आमच्या संस्कृतीमध्ये  मध्ये पुजलेल्या आणि रोजच्या आयुष्यात पावला गणिक , चोरासारखी  नजर घेवून , दबक्या पावलान जीवाच्या आकांतान भटकणार्या !!!! कधी जातात  हुंडा बळी म्हणून आगीच्या भक्ष्य  स्थानी कि कधी जातात  रस्त्याच्या कडेला स्वताच शील हरवून आणि अस्तित्वाला यायच्या आधीच जातात गर्भात मरून  !!!!!! मग का बसवायचा घट  , का करायची घटस्थापना?? 
                       
                  एवढ्या भयानक चीड असलेल्या प्रश्नांना घेवून मी गाभारयत आले आणि  थरकाप्च उडाला …। काळी मतेच मान्न्दीर  !!!!!!!! केवढी मोठ्ठी हि मूर्ती आधी भीतीच वाटली काय दबदबा आहे या आई चा?????  उगाच कां  घालात असतील देव सुधा लोटांगण तिला?????

 "बये दार उघड , बये जागी हो…… माज माजलाय समाजात ……. बये शैतानाची डोकी गळ्यात अडकवून ये… बये हाताथ खड्ग घेवून ये…" 

या कोण बायका … एवढ्या आर्जवान का काळी माते ला साकड घालताहेत ??? चल आपण पण जावू , बोलावू तिला.…… 

"ये ग माझ्या शिलाच्या  रक्षणाला … माझ स्त्रीत्व धोक्यात आलाय , ते जातंय गर्भातच खुडून , जातंय रस्त्याला क्षीण होवून , पावूल टाकेल तिथ दिसतात भयाण स्वापद , भयान  नुसती गाळण उडतेय ग  आई . !!!! दार उघड आणि ये……. जागी हो आणि ये…… हातही खड्ग घेवून ये…… "

" जागी हो ग बये जागी हो …,रनचन्दिके जागी हो……।   , मर्दिनी जागी हो……. , काळी मते जागी हो……. " 

आणि हे काय कसल्या या विजा चमकताहेत , कसलं हे वादळ , या घंटांचा निनाद …???????  आणि काळी काळी रक्ताळलेली हि भली मोठ्ठी कोण …. ????????  

अर्रे , हिला काय घबरयच… हि तर माझही आईइ ………… आली आली आईइ !!! रक्षणाला आली माझ्ही आई  , हाथी  घेवून  त्रिशूल आणि खड्ग … रक्त प्यायला आली नराधमांच …… माझही आई … !!!!! 

भवानीचा उदो उदो ,…… रंचादिकेचा उदो उदो …… मा काली चा  उदो उदो…। 

बये न दार उघडल , बये न दार उघडल ……. 

???? पण प्रश्न काही केल्या सुतेन…. " पण आई , अशी का ग तू आक्राळ विक्राळ ? तुझ्या लेकी आल्या दारी आणि का ग तू तप्त आशी ????"

आईच ती मनातला प्रश्न तिला समजला ………… आणि तो मला जाणवला . । आता माझ्हाय शी बोलेल प्रेमान , बसेल जवळ आणि करेल सांत्वन , एकेल माझ्ही व्यथा  आणि फिरवेल हाथ डोक्यावरून …. मग पडेल माझ्या डोळ्यातून पाणी आणि टेकेन तिच्या खांद्यावर माथा मी !!!!. "

पण छे , छे  काही तरी विचित्र घडतंय  , तिचे डोळे एखाद्या राक्षसाच रक्त प्यावेत इतके लाल लाले लाल !!!! हे  खड्ग काय मलाच मारायला आणल कि काय तिन…? 

ती कडाडली, " आग मूढमती माझ्हाय लेकिंनो , जगाची स्तःपणा करून जन्माला घातला तुम्हाला इथ समतोल साधायला !!! आणि मला च "दार उघड बये ,दार उघड बये" म्हणताय . मी जागीच आहे. मूढमती झ्लीये तुमची !!!!  अस्तित्वच भान हरवाय तुमच्या !!! वैचारिकता लयाला गेलीय आणि माझ्हाय दारात याचना करायला आलात तुम्ही ??? तुम्हाला हेच शिकवून माझ्हाय गर्भातून पाठवलं होतात का? उत्तर द्या????? "

आता काय म्हणव, छे , छे  !!!!! दिल होतास तू आत्म भान , शक्ती तेजाची आणि अंश तुझ्हा  माझ्या  हृदये  !!!!!! 

या उत्तरावर ती दुप्पट कडाडली  " कशी झाली  दैना  हि अशी दुर्गेची, कशी जाते पावलो पावली सती अग्नीच्य भक्षी, कोणी केला अपमान तिच्या स्वाभिमाना चा ???? समाजच मुळात आला तुझ्या गर्भातून मग इतका माज कसा चढला ?????? शिकवण दिलीस कि नाही समतेची, समानतेची , विवेक्शिल्तेची ????"  

घाबरत घाबरत आवाज निघाला " हो  , हो !!! सगळ तर लिहील त्या मनुन , संस्कार आणि संस्कीतीच्या नवान एक अलिखित नियम आम्ही पाळतो, नंतर नम्रतेची शाल ओढून  दुय्यम जागा स्वीकारतो !!! पाणी भरतो रंध ,काढतो  मुल जन्माला घालतो , गुर ढोर सारख रबतो…अगदी खर सांगू का तुला ……। रस्त्यावाच्या वासनेला जातो आम्ही बळी , बाजारात विकलो सुधा जातो आम्ही !!!!!   पण आई काय करू ग. आत्ता नाही सहन होत हा जाच . आता मुळी  स्त्री चा जन्मच नाकोगा बाई …!!! हव तर येते जन्माला तुझ्या खड्ग खालच्या  राक्षाच्या !!!! पण आता स्त्री धर्म वैगेरे नको बाई ……. !!!!!!!" 

……………आकाश कोसालाल कि काय, डोळ्यातून तिच्या आग येतेय कि कय…… मी भस्म होतेय कि काय …… ??????

"अग मूढ माती , पळून काय जातेस अशी??? तू लेक महिषासुर मार्दीनीची !!!! तू लेक काली ची … आणि भ्याड अशी तू मरगळलेली ????? शोध  हहृदयातल्या दुर्गेला,  जागी कर काली  ला !!!! आधी शोभ तुझ्यातल्या "स्व" ला !!!! तूच आहेस शत्रू तुझ्हायचं अस्तित्वाची !!!! विचार प्रश्न तुझ्या मनाला  देतेस काय शिकवण तू तुझ्या पुढच्या पिढीला??? शिकवतेस का आदर स्त्रीचा , तिच्या स्त्रीत्वाचा, तुझ्याच विचारात आहे का समानता??????? आहेस तूच घसरून तळागाळात रुतलेली आणि ठेवलास स्वतला तिथच फसवून . निर्मितीच कार्य दिल मी तुझ्या हातही आणि कसल्या समाजाची केलीस हि निर्मिती???? तूच जालातेस लीभापाई एका स्त्रीला , आदर नाही स्त्रीत्वाचा तुझ्याच मनी आणि आलीस माझ्या दारी?????????" 

                           आणि तत्क्षणी तीखादाग माझ्या छातीला छेडून गेल …। माझ्यात  तिच  अस्तित्व जाणवलं …। ती वसते माझ्या मनी, माझ्या ह्रिदयी , म्हणून तर ती म्हणते मला ……. 

शोध आधी माझ्या अस्तित्वाला 

जे आहे तुझ्या ह्रीदाई !!!! 

मी नाही यायची रोजच्या घडी 

लढाई हि तुझ्ही 

तूच लढ बाई 

जनमताच दिला माझा अंश तुझ्या थाई 

कसली ग भीती हि तुझ्या मनी??????

                         खट  कन जाग आली किती ब्वाजले ??? कुठली वेळ माहित नाही …… माझ्यासाठी "ब्रम्ह-मुहूर्त " !!!! या वेळे ची नवरात्र "अंतरंगातल्या "दुर्गेच आवाहन" !!!! तिलाच घालाच साकड !!!! तिलाच ठेवायची जागी सदासर्वकाळ !!! 

                             




Monday, 2 September 2013

"ती…………०१ "

                   

                           किती वेळा हातात  घेतलं आणि ठेवलं हे पुस्तक ???? पुन्हा "नंदा  प्रधान " वर येवून थांबायचे . दीड वर्ष्यापुर्वी सुद्धा  इथच येवून थांबले होते. मला सगळ दर्शन व्हायचं  "ती" च  इथ !! अर्थात साधर्म्य तसा काहीच नसायचा. पण अजीबच "नात"  होत "ती"च आणि माझ्ह!!!!
                         
                           पुण्यात नवं  होस्टेल शोधायची धावपळ सुरु होति. तश्यातच एक सापडलं .तीन चार खोल्या , त्यात राहणाऱ्या १० मुली थोड congested होत पण माझ्हाय्साठी मिळाली ती जागा मस्तच  होती. जागा  आवडली एक्दम. होस्टेल तसे चांगले होते मला हवी तशी एक खोली , दोघींना पुरावी एवढी, मोठ्ठी खिडकी,  मागे मस्त झ्हाडी. गाड्यांचा आवाज नाही कि गोंगाट नाही. कुठल्या तरी शेतावरच्या घरात याव अशी  आणि याच इमारतीच्या समोरचा भाग इतर इमारतींनी वेढलेला म्हणूनच  कि काय माझ्याच खोलीत माझ मन रमायचं.  एकदम आवडली जागा आणि लागोलाग  समान हलवलं सुद्धा तिथे. बाकी मग सुरु झ्हाल daily work. एक प्रश्न होता अभ्यास करणारी रूम पार्टनर हवी होती. एक आठ दिवसांनी  असेल, बारीक शिडशिडीत,थोडी सावळी मुलगी माझ्या कडे आली. बर्याचदा आमने सामने भेट व्हायची  पण बोलाव असे काही घडल न्हवत. काही दिवसांनी ती माझ्ही  नवी रूम पार्टनर म्हणून आली. जे आली ती आयुष्यभराच नात बनवण्यासाठी!! पहिले काही दिवस आमच तसे  शुल्लक म्हणव असे सुद्धा बोलण  होत न्हवत .

                              मला वाटत नात असे भसकन होत नसत किंव्हा ते ठरवून जोडता येत नसत आणि ठरवून तोडता  येत नसत. जोडायचं म्हणून जोडलेलं ते नातच ते काय ??? बहुदा हा केवळ योगायोग असतो किंव्हा कदाचित विधिलिखित असाव आपणाला कोणती  माणस केंव्हा भेटावीत आणि या प्रवासात ती कुठ  पर्यंत यावीत हे. तसंच  बहुदा असाव माझ्या आणि "ति" च्या बाबतीत !!  एके दिवशी नेहमी प्रमाणे सकाळच्या ५. च्या गाजराला दोघी  हि जाग्या झ्हालो . फ्रेश होवून चहाचे पेले हातात घेवून आम्ही आलो. माझ्हाय टेबल वर ठेवलेल्या तिच्या चहाच्या पेल्यात मला काळा  चहा दिसला आणि पुढ कित्तेक वेळा कित्तेक दिवस तो दिसत राहिला.दोघी एकमेकिंच्या खाजगी गोष्टीवर बोलाव एवढे जवळ आलो न्हवतो. पण अशीच एक संधी  साधून तिच्या उकळणाऱ्या चहाच्या पातेल्यात मी दुध ओतल. हे चहाच दुध आमच्यातल्या दुरावा मिटवण्यासाठी कारणीभूत ठरलं असाव असा मला कायम वाटत. या नंतर काळा चहा कसा औषधी असतो हे सुधा तिच्या.मला  होत कि एके संध्याकाळी कंटाळा आल म्हणून अशीच पडून राहिले होते आणि ती आलि. खुश होती हातात दुधाची पिशवि. "ती" च हास्य भलताच लोभस !!!

" काय madam आज अभ्यासल बुट्टी वाटत ?" आज पहिल्यांदा ती मला स्वतहून खुशीत काही तरी बोलली होति.  मी चमकलेच.

"कंटाळा लेली आहेस का ? आले मी चहा घेवून दोघींना  हि." असे म्हणत  ती गेली सुद्धा!!

 कोणता वार   होता,कोणती तारीख होती , कोणती वेळ होती माहित नाही ती  पण त्या वेळेन मला एक निस्वार्थी, निशपाप जिवाभावाची मैत्रीण दिलि.

"चहा पावडर आणि साखर घे माझ्याकडे आहे बघ "…… मी.

मला तिची उद्याची चणचण जाणवली ….पन काही उत्तर नाही आल. direct मसाला चहाच हातात आला माझ्या. अगं , पैसे संपले होते माझे. दूध कुठून आणणार? चहाच्या कपात पाहत ती बोललि.

 "आग मग घ्याचा न माझ्या कडून " …

 " नाही ग कश्या ला????  आपली परिस्थिती आपल्या बरोबर. आणि तशी तू नवीनच न ग. उगाच कश्याला तुला त्रास्स.??

" मग मी रोज चहा घेईन हा सांगते?"

" हो!! रोज घे. पण दुध असेन तेंव्हाच देवू शकेन मी" हे वाक्य मात्र  खोट  हसन मिसळून दिल होत मला तिन.   त्या दिवशी एक रिकामा कप हातातून बाजूला ठेवला आणि  मला जाणवलं एक पुस्तकच हातात पडल होत माझ्हाय. बराच गप्पा झ्हाल्या. हळू हळू सगळा उलगडा व्हायला लागला. तिला माझ्यात आणि मला तिच्यात "मैत्र" या शब्दाबद्दल विश्वास  जाणवायला लागला आणि मला एक हक्काची मैत्रीण मिळाली . पुढ  एकमेकीला बिनधास्त  जागा मिळाली मनातले विचार share करायला ….त्या हि पुढे share कारण मग पडल मग मात्र मैत्रीचे घट्ट  धागे जुळायला लगले. पुढे आम्ही २.५ वर्षे एकत्र होतो कधी वाद झ्हाल्याच आठवत नाही. "ती" म्हंजे एक भन्नाटच होति. माझ्हाय मेंदूच्या कुवती बहेरचि. इतिहास पदवीधर असणर्या  या बहाधार्नीची MCM  नावाची Computer Science मधली  Masters degree चालू होति.

                            एक पुस्तक उलगडाव तशी तिच  गतं  आयुष्य उलगडत गेल माझ्या समोर . प्रेमात धिक्कारली  गेलेली, खंगलेल्या आईबाबा ला बघून खूप अस्वथ होणारी "ती". पुण्यासारख्या व्यवहारी शहरामध्ये आलेली हि भावूक मुलगी हळू हळू कठोर, भावना शुन्य आणि व्यवहारी होताना मी पहिली.  वेळ खूप शिकवत जाते असे आपण म्हणतो पण खरच किती लोक शिकतात या वेळेपासून ???? म्हणून  'आपप्न खूप शिकत जातो' हे अधिक महत्वाच . "ती"  ला जे जे वेळेन शिकवलं ते ते तीन डोळ्यातून टिपूस हि न काढता पचवल. कित्तेक दा डब्याला  पैसे नाहीत असे म्हंटल्यावर Maggie , बटाटे, पोहे अश्यावर   दिवस ढकलले. एवढ्या चांगल्या होस्टेल मध्ये राहण्याचं कारण एकाच कि इकडून तिकडून उधारी करून घरातल्यांनी मिळवून दिलेल्या Computer ची इथे राखण होणार होति. नाही तर कुठ ठेवलं असत तिन  हे समान??????

                             तिच्या  पद्व्युतार काळात आम्ही भेटलो, आणि मी एका संघर्ष्याची साक्षीदार झ्हाले . सकाळी लवकर उठाव दुध, चहा करून college गाठावं. अर्ध्यातासाच्या सुट्टीत फक्त २ चपात्या आणि भाजी चा डब्बा रूम वर येतो म्हणून चालत याव ,  पुन्हा संध्याकाळी ४ ला याव आणि पुन्हा ८. पर्यंत job करावा आणि  पुन्हा येवून अभ्यस हा तिचा दिनक्रमच होत. छोट्या pouch मध्ये पैसे नसतिल तर काळा  चहा घेणारी ती आज ३५०० रुपयाच घड्य्याल मनगटावर घालून फिरते या वर विश्वास   नाही बसत. आई बाबा , विधवा बहिण यांच्या बद्दल हळवी असणरी "ती", शहरी वातावरणात मिसळू पाहणारी पण "गावाकडची" म्हणून हिणवली गेलेली "ती" मी पहिली आणि फक्त बघ्याच्या भूमिकेत असताना मला भन्नाट बदल दिसले तिच्यात. सध्या कपड्यात वावरत असताना आजूबाजूच्या वातावरणान तिला शिकवलं इथ जर पाय रोवून राहायचं असेल तर इथलाच व्हाव लागेल आधी. हळू हळू तीन स्वत समजून उमजून असे बदल राहणीमान , बोलण या सगळ्यावरच ती खूप विचार करायची आणि मी थक्क व्हयचे. हळू हळू आमच्यात मैत्री घट्ट  व्हायला लागली.  दोघी हि एक-मेकीच्या सुख दुखाचे साक्षीदार होतो. पुढ पुढ तर एकमेकींना काही न सांगत राहील असाव असा शक्यच न्व्हत. माझ्हाय आयुष्यात माझ्या आई पप्पान ननतर च एकमेव जवळच नात होत हे आणि आज हि आहे हे!! कोणी  विचाराल मला कि "आळीच  फुल्पखारातल रुपांतर पाहिलं आहेस का?" तर मी म्हणेन खरच हो. ते इथच पाहिलं होत. हळू हळू धाडशी होत जाणारी, आजूबाजूला चमचम जग असताना पै आणि पै चा हिशोब ठेवून धाडसान पावलं टाकणारी मुलगी मी पहिलिय. तिच MCM करण त्यानंतर पुढ जाण्यासाठी  वेगवेगळ्या courses ची माहिती घेण. त्यासाठी पैशाची जुळवाजुळव हे सगळ मी बघतच होते.  हे घडत असताना मला एक जाणवलं कि कोणत्यातरी ठाम विश्वासावर पावलं टाकायची. तिच्याशी बोलताना मात्र तिचे सगळे प्रश्न जाणवायचे हळवेपणा,अपमानाने दुखावलेली, कोणीतरी ढकलून देत हि भावना सारखी  तिच्या मनात डोकावायची. पैश्याच्या चनचनिवर  मात करायला ती data entry सारखी काम करत होती हे जेंव्हा मला समजले तेंव्हा तर मी थक्कच झ्हाले होते . माझ्हाय चांगल्या - वाईट वेळेमध्ये मध्ये ती  साक्षीदार होति. ती माझ्ही  भरभक्कम विश्वासाची जागा होती आणि आज हि अहे.कित्तेक वेळा ओंकारेश्वराच्या  कट्ट्यावर आम्ही मूक पणे बसलो असायचो आणि त्या मौनाच्या वेळेत सुधा संवाद चाललेला असायचा.  कित्तेक वेळा रूम मध्ये चार चार दिवस बोलणच व्हायचं नाही आम्ही दोघी हि दोघींच्या आपल्या प्रश्नांच्या tension मध्ये असायचो पण  समजून  जायचं सार काही . वेगळीच वेळ होती ती !!!! मी एकीकडून कोलमडत असताना, "ती" मात्र भक्कम आधार देवून असयचि मला. स्वताला सावरत सावरत मला हि सावरायची!!!!  पण वेळ स्थिर नसते. कालांतराने नोकरी निम्मित आम्ही दोघी हि दुरवलो. मध्ये मध्ये phone वर संपर्क असायचा . जवळपास एक वर्ष्या नंतर जेंव्हा तिला  भेटले तेंव्हा एका "software company " मध्ये काम करणारी "ती" मला भेटली. माणूस स्वताला बदलवू शकतो म्हणजे किती ???? याला जश्या काही सीमा नाहीत तशी "ती" माझ्यासमोर !!!!!सीमांच्या हि पुढा जाऊ पाहणारी  !!!!!

                              मला आठवत असे ,  पानझडी  च्या  ऋतूमध्ये आमच्या खिडकी मागच्या वेली गळून पडल्या . रूम मध्ये खूप उन यायला लागल , पडदा ओढला गेला. किती दिवस तो असाच  सकाळी सकाळी ओढला जायचं आणि संध्याकाळी खुला व्हयच. आणि एके दिवशी मात्र आम्ही पडदा ओढलाच नाही वेलीं वर बारीक बारीक बोटभर लांबडी कोवळी पान आली होति. सगळा प्रकाश त्या कोवळ्या पानावरून रूम मध्ये येत होत. पोपटी रंगाचा खूप चं प्रकाश रूमभर पसरला होत. जुन्या पानांना साठलेल्या माती सहित निसर्गान वाहून नेल होत. आत्ता मस्त कोवळा प्रकाश आणि नवी पालवी आली होति. तशीच नवी पालवी ती न सुधा ओल्धून घेतली होति. हव असलेल आर्थिक स्वावलंबन तिन मिळवलेल होत. स्त्री किंव्हा बाई  किंव्हा मुलगी म्हटलं कि "लग्न" हेच शेवट समजल जात पण या हि पलीकडे स्वतच नाव आणि अस्तित्व याची जाणीव तिला झ्हाली होति.
               
                                   आज पुन्हा "नंदा प्रधान" वाचताना मला "ती"न दिलेल्या पहिल्या payment नंतर ची party आठवली. मन एकदम "ती"च्या  आठवनीन मध्ये गेल, खर तर technology च्या युगात संपर्क साधन कठीण नाही, पण शांत पणे बसून बोलण  आणि  थोडा वेळ न बोलत मुक्यान घालवण आणि आपल्या या "मैत्र" ला समजून घेण जमेल का पुन्हा??????  मी वाट  पाहतेय तिच्या दुसर्या party ची !!!!!!!!


                     
                               

Thursday, 25 April 2013

अनुभव एक स्त्री आहे म्हणून !!!!! (०१ )

                           काही विशेष नाही हे रोजच होणार,  त्याला समोर जाण्यासठी सज्ज असाव एवढाच !!!!! कारण आत्ता हेच बघा न…
                       कालच नाही का मी कराड ला जाण्यासाठी बस ची वाट  पाहत थांबले होते. तोबा गर्दी !! धक्का बुक्क्कीतुन  आत जात एका सीट  वर मला २० - २१ तल्या मुलीन जागा दिली. मी बसतानाच पाहिलं होत कि , तीने  त्या सीट वर आधीच कोणी तरी खिडकीतून ठेवलेली एक पिशवी वरच्या सामानाच्या र्य्यक मध्ये ठेवली होति. तोब्बा गर्दी होति…। माझ्या बाजूला ती खिडकी ला बसली होती तेवढ्यात एक सद्गृहस्थ कदाचित ४० तले असावेत ते…. !!! ते आले, " मला वाटत तुम्ही माझ्या सीट  वर बसला आहत तेंव्हा उठा !" असे ते म्हणाले. तरी हि ती आणि मी काहीच नाही बोललो ननतर त्यांनी आम्हा दोघींना " अहो आज्जी आणि काकू बी उठता का ? असे विचरले. मी इथे पिशवी ठेवली होती पहिली नाही का? चांगली शहाणी सवरती दिसतिएस ग. काळात नाही का तुला ?" असे तो अर्वाच्य भाषेत बोलू लागला. आत्ता मात्र ती मुलगी शांत बसलीच नाही ती स्पष आणि शांत शब्दात म्हणाल्की "काका , तुम्ही गर्दीचा त्रास नको म्हणून पिशवी खिडकीतून ठेवलीत आणि आम्ही गर्दीचा त्रास घेऊन इथे धक्के खात आलोय. मग का उठाव? " यावर काहीही न एकता तो मनुष्य दिरेच्त तिच्या अंगावर धावून आल …।"अ तुझही अक्कल तुझ्या जवळ ठेव आणि तिथून बाजूला हो!!! " हे शब्द कुठल्या माळरानावर किंव्हा उजाड …… आडोश्याला  कोपर्यात किंव्हा बंद खोलीत न्हवते. तिथे तोबा गर्दी होती, खूप पुरुष आणि स्त्रिया होत्या , सरकारी कार्म्चार्यान्पेकी एक conductor  आणि driver  पण होता . असे असताना कोणीच काही बोलले नाही त्या पुरुषाला!!!  अर्थात ती मुलगी म्हणून  कोणी तिची बाजू घ्यावी असा मुर्खासारखा माझा विचार तर आजिबातच न्हवता पण तीच बोलन मला पटल  होत …।तिंच  काय पण मी सुद्धा  त्या गर्दीतून  धक्के खातच आले होते आणि एन तरुणीतल्या  त्या मुलीला आणि मला जर तो पुरुष उपहासाने "आक्का , आजी , काकू " अश्या उपाध्य लावून टिंगल करत असेल आणि इतर कोणी जर काहीच बोलत नसेल  तर काय कराव? आत्ता मात्र मला आणि तिला  गाप्प बसवत न्हव्ते…। "ओ conductor , गाडी कराड डेपो मध्ये घ्या आम्ही विचारतो कि depomaster  ला, तुम्ही काय इथे घरचे जावाई करून ठेवलेत का रोज प्रवास करणार्यांना? " माझ्या तोंडातून एकदम आवाज!!! डोक जाम गरम झ्हाल होत.  आज कराडच काम नाही झ्हाल तरी चालेल पण इथ "कोणी हि या आणि टिकली मारा " हि एका स्त्री बद्दल mentality मी स्वतावर आजिबाअत खपवून घेणार न्हवते !!!! तो पुरुष आहे किंव्हा मी स्त्री हे मला माहित नाही पण एवढ माहित जरूर होत कि मी एक माणूस आहे , एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला selfrespect अजून शिल्लक आहे.
                    तो हि एकदम व्हास कान ओरडला " ओ घ्या गाडी डेपो मध्ये. बघू काय होतंय ते. इथ उठ म्हणून सांगितलं तर उलट बोलायला लागल्यात" अर्थात माझ्या डोक्याच्या शिरा आता मात्रमात्र तट तटायला  लागल्या होत्या. मला हे समजत नाहव्ते कि कोणती एखादी मुलगी किंव्हा बाई उलट बोलली म्हणजे काय याच अघोर ओमान झला कि काय आणि कित्ती वेळचा हा मनुष्य आम्हा दोघींची भर बस मध्ये टिंगल करतोय त्याच काय? काय हि घातीय mentality !!!! चांगला शहाणा शिकलेला दिसत होते…हाह्तातल्या  घड्याळावरून , कपड्यावरून पायातल्या बुटावरून  !!!! आता समजून चुकले होतेच शिक्षण म्हणजे माणूस शहाणा असा होत न्हाई . अर्थात मी "माणूस" हा सह्ब्द स्त्री आणि पुरुष या दोन्ही साठी वापरला आहे. "आम्ही सुद्धा इथे पैसे देऊनच चढलो आहे ." ती एकदम बोलली. तिच्या आवाजात आता धार आली होती. मी तला साथ देणारी स्त्री म्हणून नव्हे तर ती जे बोलली त्या खर्याला साथ देनार तिला कोणीतरी भेटले होत…… !!!! पुढच्या मिनिटाला conductor ने येउव्न त्या माणसाला चांगलाच समज दिला . तरी हो त्याच्या गावाचा stop आल्या नंतर उतरताना आम्हा दोघीकडे पाहून आम्हाला उद्देशून म्हणाला" तुमच्या पिशव्या कधी पुध्ये मागे सापदुदेत , मी direct खिडकीतून बाहेर फेकणार!!!! " आम्ही हसत होतो…… झल्या प्रकारावर नाही तर त्याच्या mentality वर……!!!!  हा आमच्या पुरुष प्रधान समाजाचा एक प्रतिनिधी !!!!
                 अर्थात ,……………… अनुभव चांगलेही आहेत आणि वाईट देखील आणि त्यातलाच एक हा................ जो खूप मनाला दुखावणारा  होता आणि विचार करायला लाव्नारा सुद्धा !!!!  ......................!!!!







Friday, 2 November 2012

मिट्टी जैसे सपने ,,,,,,,,,,,

फिर से उड़ चला
उड़ के छोड़ा है जहां नीचे.......

मैं तुम्हारे अब हूँ हवाले......

दूर-दूर लोग-बाग़ ....
मीलों दूर ये वादियाँ.......

कर धुंआ धुंआ तन ..........
हर बदली चली आती है छूने..
और कोई बदली.....
 कभी कहीं कर दे तन गीला ये है भी ना हो....

किसी मंज़र पर मैं रुका नहीं
कभी खुद से भी मैं मिला नहीं
ये गिला तो है मैं खफ़ा नहीं..........

शहर एक से, गाँव एक से
लोग एक से, नाम एक...............

फिर से उड़ चला...............

मिट्टी जैसे सपने ये कित्ता भी
पलकों से झाड़ो फिर आ जाते हैं
इत्ते सारे सपने क्या कहूँ......

किस तरह से मैंने तोड़े हैं छोड़े हैं क्यूँ .....

फिर साथ चले, मुझे ले के उड़े, ये क्यूँ.......

कभी डाल-डाल, कभी पात-पात
मेरे साथ-साथ, फिरे दर-दर ये..........

कभी सहरा, कभी सावन....
बनूँ रावण क्यूँ मर-मर के....

कभी डाल-डाल, कभी पात-पात
कभी दिन है रात, कभी दिन-दिन है......

क्या सच है, क्या माया है दाता.........

इधर-उधर तितर-बितर
क्या है पता हवा लिए जाए तेरी ओर.......

खींचे तेरी यादें तेरी ओर.....

रंग बिरंगे,,,,,,,, वहमों में मैं उदास क्यूँ......................................................




इन लफ्जोकी मैं शुक्रगुजार ....................................

Monday, 23 July 2012

पत्ते मेरे घर आये ..........पत्ते मेरे घर आये......!!!

             
पावसाची एक सर ..!!!!!!!!पावसाची एकच सर,  का??? केवढा बदल झ्हाला   ... जीवन अंकुरल  या पावसाच्या एका सरीन ... नुसतीच खिडकीच  दार उघडाव   आणि पहाव ,.....रूमभर नुसताच ..पोपटी प्रकाश.... सुखद, सुंदर ... हवाहाव्सा ........!!!!!!!!! जिवंत पणा  हाच सुंदर असतो  का? कित्ती दिवसाच्या काळ्या झलेल्या या फांदीला .... मूकपणे  मृतं  घोषित केलं होत या मानवी मनांन .......एका पावसाच्या सरीन काय हा चमत्कार केला ..........इवली इवली किती सुंदर पान  चं पण आपोआपच आली होती...... किती तरी द्दीवासापुर्वी प्रश्न पडला... किती धूळ बसते या झ्हादन वर मग .मग कोण साफ करते ..माणूस atleast स्वताचा स्वत ला स्वच   ठेवतो ...मग या झ्हादांच  काय? आणि काय  आह्चार्या ..... येणाऱ्या वेळेने  मुकपने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली.
                                 काळ्या कुळकुळीत झलेल्या त्या खोडावर किती मातीचे, धुळीचे राप बसले  होते.......पानही  पार अगदी हिरव्या ऐवजी .मातकट दिसत होती....आणि आजचा झ्हालेला  बदल बघून मला डॉ. उमा त्रिलोक ची कविता आठवत होती............
                                                                
                                                                   पत्ते मेरे घर आये
पत्ते मेरे घर आये......
चांदनी मैं घुले...
गीत बनते,ज्हंज्हनाते....गुनगुनाते---
पत्ते मेरे घर आये ......
पत्ते युही बने रहे पेड़ पर
फिर भी ज्हकते, लांघते,
खिड़की की देहरी पर कर
सामने कि दिवार पर
धिमेसे, सह्मेसे, डोलते
पत्ते मेरे घर आये...........
                                                .
                                                

                      सुंदर कोवळ पिवळसर प्रकाश सार्या खोलीभर झला होताकाळ काळ परवापर्यंत निर्जीव वाटणार्या त्याच खोडातून आज पुन्हा जीवन अंकुरात होत............!!!!!! खरच जीवन अन्कुरायला लागलाय .......!!!!!!

                                                             


Tuesday, 10 July 2012

"बाईमाणुस" .......... कि बाई एक माणूस.............!!!




                          ......किती वेळच हे थांबण आणि कुठून या गुंता गुन्त झलेल्या विचारातून सरळ असे काही हाताला लागत नाही .......लोकाल च्या डब्ब्यात चढताना सुरु असलेला गोंगाट , कलकलत यातच पुन्हा पुन्हा मला   "तिच" अस्तित्व जाणवत राहत. किती फरक असतो ना ...? चेहरे पट्टी वेगळी वेगळी, केसांची पद्धत , त्यांना मांडण्याच्या पद्धती....कपाळावरच्या टिकली... त्यांचे आकार, रंग...कधी बोलके - पाणीदार , कधी निस्तेज, कधी नुसतेच निरीक्षण करणारे डोळे ...वेगवेगळ्या रंगाची कपडे, डोक्यावरचे रुमाल, हातातल्या bages, पर्सेस , तंगुसच्या पिशव्या , कित्तेक वेळा नुसतेच रुमाल......कित्तेक चेहरे झ्हाक्लेले, कित्तेक खळाळत हास्य दाखवणारे... कित्तेक थोडे भांडणारे, कित्तेक निशब्द .... .... सगळ कसा रंगीबेरंगी , वेगवेगळ आणि वेगवेगळ .....तरी पण एकच गोष्ट समान , सारखी.... परमेश्वरन दिलेलं "बाई" पण !!!!!
        अनोळखी तरी पण रोजच्या प्रवासात, खरेदीत या बाया अश्या भेटतात आणि आपसूक ओळखीच्या बनतात......... खंर तर ती ओळख असते.... एक "बाई" आहे
यातून...!!!       
       "बाई"आहे म्हणून कि एक "बाईमाणूस" म्हणून????? तसा ह्या शब्दाचा परिचय बर्याच वर्ष्यापुर्वी झ्हाला. एका उच्च पदस्थ मित्राबरोबर सरकारी कार्यालयातील कामा संधर्भात बोलताना .....त्याच वाक्य " हे काम बाईमाणसाला बर नाही वाटत घरातील  कोणता तरी माणूस.... म्हणजे किनिई ...पुरुषान बोललं तर बर!!!" मग थोडा मनात क्त्तेकदा उसाळी मारत राहिला हा शाब्द ....
" बाईमाणूस " आणि माणूस म्हणजे नेमक कोण? का ? बाई,माणूस नाही ? हळू हळू आठवण झ्हाली  माझ्याच गत्क्षानांची ........ उघड्या  माळरानावरून दोन हात   पसरून वाहणाऱ्या हवेला कापत  धावण...... हवी तेंव्हा सायकल घ्या आणि फिरा अख्या कॉलोनी भर.... हवे तसे हुंदादा।... आता नाही करत यायचं हं तसे काही "बाईमाणसाची" जात?????????.
                          मध्येच  वाचनात आली ती मल्लिका साराभाई ....आणि तिचा राग ...... का? कश्या बद्दल?  तिला या संस्कृतीचा का एवढा तिटकारा...? तीन का प्रश्न विचारला " माणूस " म्हणजे "पुरुष" मग "बाई " म्हणजे कोण? माणूस नाही का ? ..काय कळत होत तेव्हा ? काहीच नाही ....नुसतेच शब्द वाचले।.. हि बी काही बाही बोलतेय ...वेड्यासारखी. .... आता हळूहळू कळतंय।.... खर तर ....हा विचार डोकावायला तसा काही निमित्त  न्हवातच. स्वासागणिक हे रोजच अनुभवला येणारं, उगःड्या डोळ्यांनी इतरांवर  दिसणार..... आणि अगदीच खर म्हणजे आज काही कोणत्या  म्ह्पुरुशाची  (स्त्रियांचा उधार  केलेल्या)  जयंती किंव्हा पुण्यतिथी हि न्हवती.... पण हे लागल मनाला सकाळीसकाळी ......शिडशिडीत बांध्याच्या बाईन न  पेलवणार (माझ्हाय्भाषेत एक मोठ्ठी  गादी उचलावी )एवढ समान उचलाल  होत , काही बाही  कारण झ्हाल आणि ...... बरोबरच्या रिकाम्या  पुरुषान खण कन  मुस्कटात हाणली.....  कोलमडलीच ती..... एवढ ओझ उचलणाऱ्या तिन इतका पुरुषार्थ रोज दाखवावा आणि उलट मुसाकतात न मारत .... का गप्प बसावं ? हा प्रश्न मला कितीवेलचा छलत राहिला ..........आत्ताच नाही ....तर केंव्हाच आहे...... 
                               "in  the  name  of  honour  "च्या  mukhatar mai ,   Not  without  my  doughter   ची Betti  mehmudi .....  "Eat , Pray  and  Love  म्हणणारी एलिझाबेथ , कविता महाजन च्या "ब्र" ची प्रफुल्ला ...ते  मामुत्ती (इंदिरा गोस्वामी) च्या  पासून हीच ती मल्लीक्का साराभाई  ....या सगळ्या बायाच ना .....  ? मग यांनाच साक्षात्कार होतां का कि आपण हि माणूस आहोत याचा ....इतरांना का नाही होत.....? अगदी परवा नाही का मैत्रीण म्हणली कि   ...समोरच्या टपरीवर नको जायला चहा साठी ....मानस आहेत तिथे...... मग आपण कोण?   
                        मग आपण कोण.....? कित्ती वेळ हा प्रश्न नुसताच रेंगाळत होता मनात .. असाच ...... बाहेर धावणारी झ्हाड बघत ......पुन्हा पुन्हा तिथेच होता तो..... अगदी आभासी ....आपला समाज सुधारो आहे.... तसाच .....? नाही का ,....झ्हाड धावताहेत हा आपला  एक आभासाच ...तसाच ....फक्त बाई धावतेय..... रेल्वे सारखी आणि समाज तिथेच आहे झाडांसारखा? अजून हि " बाईमाणूस " राहिली ....मग " बाई" माणूस  कधी होणार?
 

Monday, 18 June 2012

आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....!!!

                    

                 वय वाढायला लागला कि शाहनपण येत म्हणतात..... त्याचीच परिणीती कि काय आजकाल पप्पा बरोबर वाद होतात .......बर्याच विषयावर.....आणि पप्पा तरी हि समजावत असतात  मला त्यांच्या  ५ वर्ष्याच्या मुलीला समजावत होते तसे..... माझा एक मित्र त्याच्या बाबाला एकरी हाक मारतो आणि तिथ  त्याच्या आणि त्याच्या बाबाच्या नात्यातला गहरेपणा समजतो....मग जाणवत आपण पण मारुया का हाक अशीच एकेरी....पण नको माझ्हाय्त आपोआपच येत शहाणपण नको ...माझ्हे पप्पा म्हणन्याच...... माझ प्रेम आहे खर !!!
                                    खरच किती समजून घेतो आपण आपल्या पप्पाला ,बाबाला , तात्याला,आन्नाला ....... आणि असंख्य नाव जी आपण देतो ती ..त्याच त्या आपल्या पित्याला ??????? छे छे ...मी तर इथे अगदीच शून्य आहे ! हे समजून घेण्याच शहाणपण पण अगदी या वाढत्या वायापेक्ष्या ....सरणार्या वेळेकडून किंव्हा शिकवणाऱ्या अनुभावाकडून असेल.... अश्याच कित्ती तरी जणान  साठी असेल हा " fathers day " ज्यांना पप्पाच समजून नाही घेता आला , किंबहुना नाही येत ! ओशाळून जायला होत मग,  आपल तोंड लपवायला अगदी ओंजळ सुधा कमी पडते .... शरम वाटते आप्लीआप्ल्यालाच , गुन्हेगार होतो ...ठार गुन्हेगार.....!!!

पप्पा धरतो पहिल्या पावलाच्या वेळी हाथ ....अगदी स्वताल लागत असताना काद्ठी आधाराला  ....स्साम्भालतो अद्खार्णारी पावलं आणि तीच पावलं आज चालतात ...गावेच्या गावे.... जिल्हे , राज्ये आणि मग उडतात देश देश !!!! तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा सांगतो सायकल स्वतच कशी शिकायची ते, सांभाळत हातातली काठी ......आणि जायचं अंधारातून स्वताच मार्ग शोधात .....! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा देतो हातात गाडी , हुशार माझ्हाय मुलीला ...शाळेत नको वेळ लागायला कि नको जायला अभ्यासातला वेळ म्हणून.....! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, उठवतो पडल्यावर गाडी शिकताना ...सांभाळत स्वताछाच तोल... आणि सांगतो पडलो तरी उठून कसे पुढ चालव ते.....!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, दाखवतो खुर्ची मला, म्हणतो कसा  केला सलाम मी या खुर्चीला आयुष्यभर ....दाखवशील  का बसून यावर  एकदा ?? आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पप्पा, धरतो हातात दोरी अदृश्य आणि उड म्हणतो आकाश्यात या उंच !!!!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

औरंगाबादच्या सफरीमध्ये पप्पा , म्हणतो कसा मला ..... अशी कशी पडलीस म्हणून हिर्मुस्लीस तू.... केवढा रस्ता हा पडला समोर तुअझ्ह्या ...आकाश हे  तुझच ना?, मग का अशी अड्खालालीस तू.....!!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

अलार्म वाजतो पहाटेच आणि संवाद सुरु होतो  पप्पाचा .....!!आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

पैसा कमावताना तो असावा समाधानाचा हे एकता एकता कळत कि ...... सगळी समधानाची पुंजी पाप्पाची गेली आपलं भविष्य घ्दावायला ..... !! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही...

स्वप्न, ध्येय, आणि शिखर दाखवता दाखवता ....आता पप्पा म्हणतो मला कसा कि हो आता स्थिर तुझ्हाय आयुष्यात ..... नाही बघवत हि धगधग आता तुझ्ही...!! आणि तरी हि पप्पा समजूनच घेता येत नाही....

परवा परवा पर्यंत... हाथ धरून चालताना पप्पाचा ...मला वाटल कि मीच पाप्पाची काठी.....!

आणी काल तर ....सगळ कळून चुकलं ........

पायरी उतरताना घराची ....पप्पान दिला हाथ हाथात माझ्हाय , चार बोटांच्या घट्ट पकडीन समजल कि             " माझ्हाच अस्थिव उभ आहे या घट्ट आधारावर !!!!!"

                                                 




Saturday, 10 March 2012

DIPLOMA Final Year EXAM, ME & DRAVID !!!!!

(Date 9th march 2012 )  Lecture  झ्हाल्यानंतर  मी सहजच net surfing करायला आले आणि  live news मध्ये आलेली बातमी  "द्रविड declared his retirement !" , ओह !!! इंग्लंड दौर्यावर मारलेल्या ३ centuries आणि ऑस्सी दौर्यावर आले अपयश याच्या हि पलीकडे मला आठवायला लागली त्याची melbouren आणि कोलकत्त्याच्या  eden garden वरची laxman च्या  साथीची खेळी...त्याची ५ द्विशतके ......थकल्या भागल्या द्रविडची test cricket मधली दोन दोन दिवसांची खेळी.....खेल्ताखेलता डोक्यावरचे हेल्मेट काढून घामाचं धारांना वाट  करून देणारा द्रविड !!!  आणि  माझ द्रविडच्या खेळावरच  प्रेम !!! हे २०१२ च वर्ष्या आणि २००३ मधला गमतीदार प्रसंग (????)! तब्बल मी एकदम ९ वर्ष्ये मागे गेले............




             २००३  South Africa मध्ये झ्हालेला  "Cricket World cup "  Australia ने  India   दाणून हरवलं आणि सगळी झ्होप कशी खत्त  कन  उडाली. पुढच्या महिन्यातली Diploma Third Year (Final Year ) exam आणि माझ क्रिकेट प्रेम, या नंतर degree  admission च स्वप्न , ज्यावर आख्ख्याच्या   आख्खा भविष्य आहे आणि दुकानात पुस्तकच मिळाला नाही असा CONSTRUCTION MANAGEMENT विषय  !! या सगळ्या गोंधळात मला ३ दिवस अगोदर finally book भेटलं .... !
             On D Day ...!!  मी table वर ताटाची वाट पाहत शून्यात नजर ठेऊन बसले होते..... as usual शेवटचा paper म्हणून आईचा सूचनांचा भडीमार सुरु होता जो मी गेले पाच paper ऐकत होते.. आईन ताट पुढ ठेवलं Asusual सगळा आहार कसा हलका होता,,,जो तिन exam सुरु झ्हाल्यापासून maintain केला होता. मला तिच्या शब्दातला एकही शब्द कळत नव्हता ..... मला फक्त...पाहिलेला world cup , दुर्लक्ष्य केलेला CM                 ( CONSTRUCTION MANAGEMENT ) आणि finally आज त्याचा paper , १५ दिवसांपूर्वी  open केलेला CM चा syllabus ... पुस्तक market मध्ये   available नाही म्हणून चार दुकानावर टाक्लेक्या चक्रा, किती वेळा  त्या petrol pump वर  pocket money घालून पप्पांना न माहित होता घातलेले पेट्रोल हे सगळ आठवत होत, तरी सुद्धा ३ रात्री  आणि दोन दिवसामध्ये  फक्त १० तास झ्होप घेउन केलेल्या आभ्यासावर भिस्त ठेऊन  मी आज paper देणार या वर विश्वास ठेवत होते.
                         College च्या  entrance ला गेल्या गेल्याच काका (department puen ) म्हणाले " repeater नसल्यामुळे sitting arrangement change झहाली आहे. check करून घ्या!"
आईल्ल्ला !! या पापेरला कोणीच नापास होत नाही वाटत?.मी झ्हाले तर ?....छे ! हे काय ? सब मिट्टी मैं  मिल जाये गा ! Degree begree होईल कि नाही ? ..छे  ! काय हे भलताच सुचतय ?..
२.०५ ला वर्गात पोहोचले..... सारे कसे प्रस्सन्न होते..आणि बहुदा मीच  मरगळलेले !!
Answer-sheet तर केंव्हाच जागेवर पोहोचल्या होत्या. Thanks to god ! माझही जागा second last ...कोपरा....सही आणि  माझ्या मागे निखील !! नशीब !!  काही तरी मदत नाक्कीकारेल तो असे वाटले! जागेवर आसनस्थ होऊन मी details भरायला  सुरुवात केली .
" ज्योती!!" ............निखील   .
" बोल ! ओये माझह काही आभ्यास झहाला नाहीये...pls आज मला मदत कर ! निख्ल्या नाही म्हणून नको  !" ..  ... इति लगेच हळू आवजात  मी .
" ते जाऊ देत . तू आधी ऐक " ....निखील एकदम हळू हळू बोलत होता...
"ok ...२ min थांब.  माल आधी CPM आणि PERT चे  formule लिहू देत " मी
 एव्हाना Supervisor जवळ आला होता..... तो काहीबहि  निखील ला सूचना देऊन गेला ...पण मी मात्र त्यातली नाही असा आविर्भाव आणून line draw करत होते.
"पेन्सील "  अये थाथूर माथुर काही बाही सांगून त्याने बहुदा Supervisor ला कटवले असावे.
" ऐक ना?" ...पुन्हा निखील
"बोल" मी/....
" आग, काल द्रविडचा लग्न झ्हाल! तुला  माहित आहे का? मी phone करणार होतो तुला पण म्हटल तू तुझ्या गुहेत असशील!"....इति  निखील उवाच..
मी मान वर करून आधी supervisor कुठे आहे याचा वेध घेतला ( तो बिचारा दरवाज्याजवळ प्रश्नपत्रिका वाटायच्या होणार्या bel हि वाट पाहत होता) आणि मान १८० मध्ये वाक्ळून जळजळीत काताक्ष्या टाकून निखील ला म्हंटल...." अर्रे माणसा, final year चा  paper आहे, आभ्यास नाही आणि तुला येथे द्रविड  आठवतो आहे का? मला मदत कर २० मार्क्स ची बाकी २० च  मी manage करते!"
       Supervisor paper distribute करत आमच्या कडेच येत होता . मला तो bulldozer घेऊन येत असल्या सारखा वाटत होत. Question paper देतच त्यान final warning दिली कि " जर आता पुन्हा discuss करताना  दिसलात तर paper लिहायच्या आधीच काढून घेईन "
त्याला काय माहित आम्ही paper नाही तर द्रविड चा लग्न discuss करतोय ते ! बिचार्रा ! उगाचच energy घालून गेला.
पुध्ये २.५ तास निरव शांतते मध्ये पांढर्या उत्तरपत्रिकेवर नीला रंग पसरून टाकला. शेवटच्या १५ मिनिटात मला कळून चुकल होत कि आपला १०० मार्क्स चा पापर आता लिहून संपला आहे. मग मेंदू एकदम द्रविड कडे वळला ....मी थोडी मागे टेकून बसले आणि मान मागे करून विचारल  " तुला कसे कळले रे?"
बहुधा निखील चा  पण paper झ्हाला असावा..... थोडे पुढ्ये झ्हुकत तो म्हणाला " काल रात्री मेस मध्ये गेलो तेंव्हा टी व्ही वर news पहिली "
मग काय ...... एक्षम संपल्याची बेल झहाली आणि आम्ही द्रविड लग्नावर दिस्कुस करायला एकदम रिकामे.......क्लास रूम मधून आपापल्या ब्य्के कडे aalyavr लक्ष्यात आले कि आपला पापर होता आत्ता .... मग फोर्मालीत्य म्हणून ...जुजबी दोनचार vakya झहाली CM पापर वर.
                     अजून हि आठवतेय....... august मध्ये result आल्यावर पहिल्यांद आम्ही एकमेकांचे result हातात घेतले...." Congrtas for distinction !" एकमेकाला wish केल ......
मग काय,....नजर आणि हातच बोट मात्र CM ला शोधात होत....
" CM 80 ....... not bad , पण  मला वाटत जरा आणखी पडले असते.... !" ....निखील
" हो ! मला हि वाटत जरा आधी दोन दिवस open केला असता तर नक्कीच .....!"....मी
" नाही ,........आणखी पडले असते ...जर द्रविड न लग्न नसत केला तर !!".........निखील ..... आणि एकाच हश्या ..........!!!!!!
                          मला वाटत कि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात college life चं आठवणी या खोलवर रुतलेल्या असतात., जणू एखाद्या हत्तीच्या पायाचा ठसा चिखलात खोल रुतावा तश्या !!! माझ्या Diploma आणि Degree च्या आठवणी मध्ये हि घटना मी  कधीच  विसरू शकत नाही.... माझ्या आठवणीन मध्ये द्रविड न ऐक milestone च  सेट केला होता अगदी त्याच्या हटके  world record सारखा !  अभुदा जगात इतरांना क्रिकेट मुळे द्रविड आवडत असावा ..पण त्याच्या शास्त्रशुद्ध rich आणि संयमी खेळी मुळेच  मला टेस्ट क्रिकेट आवडायला लागले....आणि   आता  IPL पण नक्कीच आवडेल !!!!  तुज सम फक्त तूच द्रविड !!!!
       



 Dravid ,        we  will  miss  u ,to ur game...... to ur rich four..!                    
                                               to ur fielding,  to ur catches ....
                                               to ur cool temperament.....to ur determination.....
                                               to ur concentration ... to ur fighting  nature......!!!!
                                               u r simply great man !!!!!!! u r simply great WALL !!!!!!!!!
THE GREAT WALL OF INDIA !!!! We will miss u !!!!!



Tuesday, 14 February 2012

I THINK IT"S 14 FEB !! TODAY !!



लेखणी बराच वेळ घुत्माल्तेय   कागदावर......अगदी तशी जसे पहिल्यांदा चहा ला जाताना तुझ्हे शब्द घुत्माल्ले तुझ्याच

ओठात..आणि मग माझ्ह्याकडा टाकलेली एक नजर !!!! आणि सारी देवाण घेवाण..!!!  एक  अस्वस्थ ..बैचेन ..उदासीन

शी माझही हि सकाळ....!!! शून्यातली नजर , भरधाव  flashback  मध्ये पोहोचलेल माझ मन ! आणि  गेलेला  "केवढा

मोठ्ठा काळ" ?? असा  उभा ठाकलेला   प्रश्न..... माझ लक्ष्य ना या  शब्दाकडे ना त्या

सरलेल्या काळाकडे !!....                                                      

                          मी धावतेय पुन्हा त्याच रस्त्यावरून जिथे  तुझ्ही माझी पहिली  भेट झ्हाली, जिथ शब्दांची देवाणघेवाण 

झाली, एवड्या practical जगात  एक संवेदनशील जागा मिळाली . आज  इथून वावरताना सार  कस अपरिचित

वाटत  ...भकास, बह्यान , उजाडलेल्या जमिनीसारखी इथ कुठतरी काळी  भयाण कातळ वर यावा तशी !!.... 
                         
                       हा ओळखीचा रस्ता मला  शोधून सुद्धा कुठे ओळखीचा का वाटत  नाही?....पूर्वी इथे सार काही संवेदनशील 

वाटायचं ...अगदी एखाद्या निरागस , अबोल ,संवेदनशील  पण बरंच काही सांगून जाणार्या चेहऱ्यासार्ख !!!   ...कदाचित

माझ्याच बरोबर  सावली असायची एका अस्थित्वाची म्हणून   असेल?????  ..पण ते मला  तेंव्हा खरच समजायचं  नाही

आणि का समजला नाही समजा;ले माहित नाही ...पण थोडफार आज उमगतेय.!!  दव वाढत्या उन्न्हा बरोबर केंव्हाच

विरघळून गेला आत वातावरण केवढ  तप्त होतंय ...आणि मग मी , माझी नजर तो दव पुन्हा पुन्हा का शोध घेत बसतेय?

दूर दूर वर नुसतेच ढग दिसतात जवळ आल्यासारखे ....... आणि ते तसेच भासतात पण बरसत  मात्र नाहीत.  सार

कस रण रण  ते  वाटतय .... आज "कमावलं आणि गमावल्याच्या " हिशोबामध्ये  माझ्हे हाथ  का थरथरत आहेत?

हृहायात कसली कालवाकालव झ्हालीय.....??? एवढा आवंढा का आलाय?? श्वास पुन्हा अडखळला ...आणि विचारांचा

गुंता  का झ्हालय..... ?????? कितीश्या गोष्टी शिकवल्या या काळसर दगडी रस्त्याने... ... किती संयमाने माझ्ही

बकबक ...फुटकळ वाक्य .... बिन अर्थाचे शब्द एकले ....कदाचित  पुन्हा एक असतीत्व   होत  म्हणून ...आणि

तेवढ्याच संयमाने माझ्या मूर्ख प्रश्नांची समाधानकारक उत्तर  मिळाली .. ...किती सहज... !!!! केवढ सुरक्षित

वाटायचं  मला ?? का नाही समजू शकले हे  मी ..... ?????  मगआजच्या  दिवशी एवढा उदास होण्याचा तसा

अधिकारच नाही या मनाला.  किती वेडी  मी ???  जाणं होत कि ...कि कधी मी हाथ च दिला नाही ? ..???  हा

आक्रोश आहे कि आलेला मोठ्ठा हुंदका !! ... माझ्या मनाचा कि ...मनासारख्या  करत असणार्या

गोष्टींचा .....आणि गमावण्याच्या दुखाचा.... !!! कि आकाश कवेत घेण्याच्या इच्छेचा....????
       

                 छे छे ...काय काय चालू आहे भावनांनी आपल्य्वर एवद्झ उरलोड  व्हाव का??? आता ह्या भावना

आता  कल्पना पण रचायला  लागल्या का ?? कसले भास होतात हे ???? " ज्यानं मन  जग जिंकल , त्यान जग

जिंकलं """ हे शुक्राचार्याच साध जीवन तत्व विसाराव का ????? अजून आकाश भल मोठ्ठ पडलाय  ...ते बघ ते

वाट पाहताय.... ..... पुन्हा हाथ सावरावेत ..... पुन्हा माझ्याच तळव्यावर त्या भासमान  तळव्याचा स्पर्श

जाणवावा ,..... आणि जाणवाव कि तो स्पर्श केंव्हाच हवेत विरलाय.!!! ..सार काही स्वप्न ..... पुन्हा त्या हवेच्या

पड्याल्च ते खुलं अस्मान ..... किती मोठ्ठ..... ते बघतेय....माझ्या कडे ..पुकारतंय मला आणि बाहेर ये, या

आभासातून ....स्वताच्याच रचलेल्या कल्पनेतून..... कल्पनेतले इमले जणू oiyasis ,,,,,भासमान ,,,मृगजळाच

ते..!! इथे रचायचे आहेत स्वताच्या अस्तीवाचे मनोरे.... !! कसली आलीय भावना आणि कसले काय... सारा

मनाचा खेळ....!!! ...... आणि valentine day च्या दिवशी झ्हालेला साक्षात्कार ......
                  

                      " प्रेम " म्हणजे because of biological changes in our body,,.... because of effect of

hormons ... our mind is running behind some thoughts ....!!!!!! आणि मग तो "प्रेम " नावाचा खुळचट

शब्द !!
                
                       बहीण बाईंना याची उपरती खरचं चं झ्हाली होती ....पुढच्या पिढीला समजाव म्हणूनच का

लिहिली होती ती कविता...." मन वढाय वढाय ...उभ्या पिकाकडे धाव ......"